कांदा निर्यात शुल्क रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय; शेतकऱ्यांसाठी दिलासा !
नवी दिल्ली/मुंबई, २२ मार्च २०२५: भारतीय केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील २० टक्के शुल्क १ एप्रिल २०२५ पासून पूर्णपणे रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अधिसूचना अर्थ मंत्रालयाने जारी केली असून, महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा निर्णय मोठा दिलासा ठरला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निर्णयाचे स्वागत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more