कांदा निर्यात शुल्क रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय; शेतकऱ्यांसाठी दिलासा !

कांदा निर्यात शुल्क रद्द

नवी दिल्ली/मुंबई, २२ मार्च २०२५: भारतीय केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील २० टक्के शुल्क १ एप्रिल २०२५ पासून पूर्णपणे रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अधिसूचना अर्थ मंत्रालयाने जारी केली असून, महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा निर्णय मोठा दिलासा ठरला आहे.   महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निर्णयाचे स्वागत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

PM Kisan : शेतकऱ्यांसाठी महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता! पैसे वाढवण्याचा विचार !

PM Kisan : देशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर होणार असून, यामध्ये शेतकऱ्यांसाठी काही मोठे निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लाखो शेतकऱ्यांचे या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागले आहे. गेल्या अर्थसंकल्पातही शेतीला प्राधान्य देण्यात आले होते. या वर्षीच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान निधीच्या हप्त्यात वाढ आणि पीक विमा योजनेत सुधारणा यासारख्या घोषणा होण्याची शक्यता आहे. … Read more

जानेवारी महिन्यातील शेतमालांचे बाजारभाव

शेतमालाच्या संभाव्य किंमतींचा अंदाज (जानेवारी ते मार्च २०२५ कालावधीसाठी) शेतकऱ्यांसाठी २०२५ च्या पहिल्या तिमाहीतील (जानेवारी ते मार्च) शेतमालाच्या संभाव्य किंमतींचा अंदाज पुढीलप्रमाणे आहे. या किंमती बदलत राहू शकतात, मात्र सध्या बाजारातील मागणी आणि पुरवठ्याच्या स्थितीवर आधारित यांचा अंदाज लावला जात आहे. 1. मका: २००० ते २५०० रुपये प्रति क्विंटल 2. हरभरा: ६००० ते ७५०० रुपये … Read more

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान , यादिवशी मिळणार तारीख फिक्स !

कापूस व सोयाबीन अनुदान  : कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा अनुदान वाटपाचा कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच होणार आहे. शेतकऱ्यांसाठी हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण त्यांच्या उत्पादनांच्या किंमतीत सुधारणा होण्यास मदत होईल. यासंदर्भात कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली, ज्यामध्ये शेतकऱ्यांना अनुदान मिळवण्यासाठी आवश्यक तांत्रिक अडचणी आणि … Read more

उद्या पुण्यात मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ वाटपाचा शुभारंभ होणार !

पुणे: मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेत पात्र महिला लाभार्थ्यांना लाभ वाटपाचा राज्यस्तरीय शुभारंभ उद्या, 17 ऑगस्ट रोजी पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे होणार आहे. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाची आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधान भवन येथे घेतली. या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आवश्यक त्या सूचना दिल्या आणि योजनेच्या प्रभावी … Read more

बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी मिळतेय १०० टक्के अनुदान , लगेच करा अर्ज !

Battery operated spray pump : बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी अर्जाची मुदतवाढ: 14 ऑगस्ट 2024 पर्यंत   शेतकरी बंधूंनो, आपल्यासाठी एक महत्त्वाची घोषणा आहे. बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत आता 14 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे गरजू शेतकऱ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि लवकरात लवकर महाडीबीटी पोर्टलवरील यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून अर्ज सादर … Read more

लाडकी बहीण योजनेचे मराठीतून भरलेले फॉर्म बाद होणार का? जाणून घ्या!

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या योजनेत राज्यातील अनेक महिलांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला आहे आणि मराठीतून अर्ज भरले आहेत. या संदर्भात महिलांच्या मनात काही शंका निर्माण झाल्या आहेत की मराठीमधील अर्ज नामंजूर होणार का? या शंकेबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की, पात्र महिलांचे … Read more

Pune : कापूस व सोयाबीन शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य !

सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५ हजार रुपये अर्थसहाय्य Pune : मा. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांनी दि. ०५ जुलै, २०२४ रोजी सन २०२४-२५ च्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणात, कापूस व सोयाबीन पिकांच्या राज्याच्या शेती उत्पन्नात मोठ्या वाटाचा उल्लेख करत शेतकऱ्यांना दिलासा देण्याची घोषणा केली. मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर : राज्यातील 47 लाख 41 हजार शेतकऱ्यांच्या वीज पंपाचे लाईट बिल माफ , अजित पवारांची घोषणा

महाराष्ट्राचे अर्थसंकल्प 2024: 47 लाख 41 हजार शेती पंप ग्राहकांना वीज माफीची घोषणा महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. राज्यातील 47 लाख 41 हजार शेती पंप ग्राहकांना वीज बिल माफीची घोषणा करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प सादरीकरणाच्या वेळी ही मोठी घोषणा केली. या घोषणेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. … Read more

शेतकऱ्यांच्या अडचणी दूर! नियंत्रण कक्ष आली मदतीला!

शेतकऱ्यांसाठी आनंददायी बातमी! आता नियंत्रण कक्ष उपलब्ध! मुंबई, २६ जून २०२४: राज्यातील शेतकऱ्यांना आता अडचणींवर त्वरित उपाय मिळणार आहेत. कृषी आयुक्तालयाने शेतकऱ्यांसाठी एक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. या कक्षाशी संपर्क साधून, बियाणे, खते आणि कीटकनाशके यांच्या पुरवठ्यासंबंधी तक्रारी त्वरित दाखल करता येतील. कशा प्रकारे संपर्क साधावा: नियंत्रण कक्षाचे फायदे: कृषी आयुक्त डॉ. अनिल लवणकर … Read more