शेतकऱ्यांसाठी खुशखबर : राज्यातील 47 लाख 41 हजार शेतकऱ्यांच्या वीज पंपाचे लाईट बिल माफ , अजित पवारांची घोषणा
महाराष्ट्राचे अर्थसंकल्प 2024: 47 लाख 41 हजार शेती पंप ग्राहकांना वीज माफीची घोषणा महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. राज्यातील 47 लाख 41 हजार शेती पंप ग्राहकांना वीज बिल माफीची घोषणा करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प सादरीकरणाच्या वेळी ही मोठी घोषणा केली. या घोषणेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. … Read more