हिमाचलमध्ये नवे संकट ! टेकड्या कोसळू लागल्या, लोकांनी घर सोडले, आतापर्यंत 330 मृत्यू
हिमाचलमध्ये नवे संकट! टेकड्या कोसळू लागल्या, लोकांनी घर सोडले, आतापर्यंत 330 मृत्यूहिमाचल प्रदेशात संततधार पावसाने कहर केला आहे. डोंगर कोसळण्यास सुरुवात झाली असून त्यामुळे अनेक गावे उद्ध्वस्त झाली आहेत. आतापर्यंत 330 लोकांचा मृत्यू झाला…