जादूटोणा केल्याच्या संशयावरून महिलांना जिवंत जाळले ! अमरत्व मिळवण्यासाठी केला होता हा अघोरी उपाय !
News गडचिरोली: एटापल्ली येथे जादूटोणा केल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी एका महिलेस दोन जणांना जिवंत जाळल्याच्या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी 15 जणांना अटक केली आहे. न्यायालयाने या आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली. मृत महिलेचे नाव अद्याप प्रसिद्ध झालेले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावकऱ्यांना या महिलेवर जादूटोणा करण्याचा संशय होता. त्यामुळे … Read more