आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालख्यांचं पुण्यात आगमन !
आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या संत श्री तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचं आज पुण्यात आगमन झालं आहे. दोन दिवसांच्या मुक्कामासाठी पालख्या पुण्यात थांबणार आहेत. वारकऱ्यांच्या उत्साहाने आणि भक्तीभावाने पुण्याचे रस्ते गजबजले आहेत. पुण्यातील विविध मंडळे, संस्थांनी पालखीचं स्वागत करण्यासाठी विशेष आयोजन केलं आहे. भक्तांच्या गर्दीने सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झालं … Read more