मतदान झाल्यानंतर पुणेकरांना करावा लागणार पाणी कपातीचा सामना !

0
20240505_115053.jpg


Pune news : पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पातील शिल्लक पाणी साठा दिवसेंदिवस कमी होत आहे. यामुळेच आता 

. येत्या १३ रोजी होणाऱ्या मतदानानंतर पुणेकर नागरिकांना पाणी कपातीचा सामना करावा लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पुण्यातील नवनवीन ताज्या घडामोडी बातम्या आणि अपडेट मिळवण्यासाठी आजच आपल्या व्हाट्सअप ग्रुप वर सामील व्हा तसेच आपल्या वेबसाईटला नक्की भेट देत जा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *