3 april 1680 in marathi : शिवाजी महाराजांचे निधन कसे झाले ?

मराठ्यांच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासाठी आजचा दिवस काळा दिवस ठरला. 3 एप्रिल 1680 रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांनी रायगडवर अखेरचा श्वास घेतला. सततच्या धावपळीमुळे, लढायांमुळे ते आजारी पडले आणि त्यातच त्यांच निधन झालं. भारताच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज हा असंख्य लोकांना अभिमान देणारा आणि महाराष्ट्रातील संपूर्ण लोकांनी सदैव त्यांच्या स्मृतीत आणि त्यांच्या कृतींच्या प्रती … Read more